शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

गरिबांसाठीच्या सर्व जुन्या योजना भाजपने केल्या बंद  : उज्ज्वलाताई शिंदे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:53 IST

मोदी सरकार आल्यापासून गरिबांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देनोटाबंदीचा सर्वात जास्त त्रास गरिबांना झाला - उज्ज्वलाताई शिंदे शेतकºयांच्या प्रश्नांकडे या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष - उज्ज्वलाताई शिंदे शेतकºयांची कर्जमाफी नावालाच केली - उज्ज्वलाताई शिंदे

सोलापूर : गरिबांसाठी पूर्वी रेशन दुकानातून धान्य, महिलांना पेन्शन अशा विविध जुन्या योजना सुरू  होत्या. मात्र भाजप सत्तेवर आल्यावर या सर्व योजना बंद करण्यात आल्या, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांनी बुधवारी रात्री येथे बोलताना केला. 

मौलाली चौकात आयोजित अल्पसंख्याक महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी अलका राठोड, सुशीला आबुटे, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, अ‍ॅड. करिमुन्नीसा बागवान, हासीब नदाफ, कोमारो सय्यद, काँग्रेसचे सोहेल पठाण, शौकत पठाण उपस्थित होते. प्रारंभी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी प्रास्ताविक केले. 

त्यानंतर मार्गदर्शन करताना उज्ज्वलाताई शिंदे यांनी मोदी सरकार आल्यापासून गरिबांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. नोटाबंदीचा सर्वात जास्त त्रास गरिबांना झाला. शेतकºयांच्या प्रश्नांकडे या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले. शेतकºयांची कर्जमाफी नावालाच केली. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती आहे, पण यात नागरिकांना काहीच दिलासा दिलेला नाही.

लोकांना धान्य नव्हे पिण्याचे पाणी मिळत नाही. हाताला काम तर नाहीच जनावरांना चाराही उपलब्ध केला नाही. त्यामुळे स्थलांतर वाढले आहे. शेवटी ऐश्वर्या तुपलवंडे यांनी आभार मानले. 

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीgovernment schemeसरकारी योजना