शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना!

By संताजी शिंदे | Updated: April 12, 2023 16:55 IST

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती.

साेलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील जमिनींवर लावण्यात आलेले 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात आले, त्यामुळे तब्बल २०५ दिवसाच्या आंदोलनानंतर बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना झाल्या. १४९ शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे झाल्यामुळे, आंदोलन मागे घेण्यात आले.

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती. संपादनाची प्रक्रीया करण्यासाठी शासनाने सर्व जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर 'एमआयडीसी' असे नाव लावण्यात आले होते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करता येत नव्हती. आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, आमच्या ७/१२ वरील 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. २० सप्टेंबर २०२२ रोजी मंद्रुप येथील ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती, मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती. 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी १ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले, मात्र काही परिणाम झाला नाही. शेतकऱ्यांनी ९ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई असा बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. अखेर १४ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई बैलगाडी मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा विजापूर रोडवरील एजी पाटील कॉलेज जवळ मुक्कासाठी थांबला असता, त्यांना मुंबईला न जाण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मुंबईला जात आहे, तुमची मागणी मान्य होईल असे अश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी दक्षिण पंचायत समिती कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती.

 

टॅग्स :Solapurसोलापूर