शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेक; दौंड विसर्गात ७० ते ८० हजाराने वाढ होणार

By appasaheb.patil | Updated: July 25, 2024 10:19 IST

खडकवासला, वडीवळे, कासारसाई, चिलईवाडी, पानशेत, मुळशी, पवना, वडज, वरसगांव हि धरणे ओव्हर फ्लो झाली असून टेमघर, आंध्रा चासकमान ही धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत.

गणेश पोळ 

टेंभुर्णी : भिमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने सायंकाळपर्यंत दौंड विसर्गात ७० ते ८० हजार क्युसेक पर्यंत वाढ होणार असून शुक्रवार दि. २६ जुलै सायंकाळपर्यंत उजनी मृत साठ्यातून बाहेर येऊन उपयुक्त पाणी साठ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक सहाय्यक अभियंता प्रशांत माने वर्तविला आहे. 

मुंबईत मुसळधार पावसाने थैमान; लोकलवर परिणाम, ३-४ तासांत जोर वाढण्याची शक्यता

सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरले उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात मुसळधार पावसाची प्रतिक्षा असते. गेल्या पाच दिवसांपासून उजनीचा वरील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने सात धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून ३५ हजार ५७५ क्युसेक, कळमोडी येथून २१ हजार ४५९, वडीवळे ८ हजार २७०, कासारसाई ४ हजार ५००, वडज ४ हजार, चिलईवाडी ३ हजार ८१७ असा एकूण ७७ हजार ६२१ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. मुळशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून मुळशी येथून विसर्ग सोडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता बंडगार्डन येथून ३६ हजार १११ तर दौंड येथून ४३ हजार १५० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. वरील धरणांचा वाढलेला विसर्ग पहाता सायंकाळ पर्यंत ७० ते ८० हजार क्युसेकचा पुढे दौंड विसर्ग जाण्याचा अंदाज आहे.

 भिमा खोऱ्यातील धरणे ओव्हर फ्लो गेल्या पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिमा खोऱ्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. खडकवासला, वडीवळे, कासारसाई, चिलईवाडी, पानशेत, मुळशी, पवना, वडज, वरसगांव हि धरणे ओव्हर फ्लो झाली असून टेमघर, आंध्रा चासकमान ही धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. पवना ३७४ मिमी. मुळशी ३०५, टेमघर २१०, वरसगांव १८६, पानशेत १८३, खडकवासला ११८ मिमी. आंध्रा १०१, वडीवळे २०२, कळमोडी १२३ व डिंभे १०४ मि.मी. मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आॕनलाईनसाठी - बातमी

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूर