शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

जिल्ह्यातील ३३ कारखान्यांकडे २ लाख ९० हजार हेक्टर उसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:22 AM

सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी १३५ लाख मे. टन उसाचे गाळप झाले होते. चालूवर्षी १५५ लाख मे. टन गाळप होण्याची शक्यता ...

सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी १३५ लाख मे. टन उसाचे गाळप झाले होते. चालूवर्षी १५५ लाख मे. टन गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालूवर्षी २० लाख मे. टन उसाचे गाळप वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय; मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४० कारखाने आहेत. त्यातील ३३ कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे गाळपाची आकडेवारी नोंद केली आहे. यामध्ये कारखान्यांकडे आडसाली, पूर्वहंगामी, सुरू, खोडवा अशा ऊस पिकाची नोंद आहे. भीमा टाकळी (८.५० मे.टन), चंद्रभागा (६.६४ लाख मे. टन), पांडुरंग (१५ लाख मे.टन), सिद्धेश्वर (१४ लाख मे.टन), संत दामाजी (५.३१ लाख मे.टन), सहकार महर्षी (११ लाख मे.टन), श्री विठ्ठल (९.२५ लाख मे.टन), विठ्ठलराव शिंदे सहकारी (२० लाख मे.टन), विठ्ठलराव शिंदे युनिट (५ लाख मे.टन), श्री मकाई (३ लाख मे.टन), धर्मदास (२.७३ लाख मे.टन), लोकनेते (७.६५ लाख मे.टन), सासवड माळी (६ लाख मे.टन), लोकमंगल ॲग्रो (३ लाख मे.टन), लोकमंगल शुगर (९.६५ लाख मे.टन), विठ्ठल कार्पोरेशन (६.१८ लाख मे.टन), सिद्धेश्वर शुगर (६ लाख मे.टन), जकराया (५.७७ लाख मे.टन), इंद्रेश्वर (६.५० लाख मे.टन), भैरवनाथ शुगर (६ लाख मे.टन), भैरवनाथ (५.५० लाख मे.टन), युटोपीयन (५.४० लाख मे.टन), मातोश्री लक्ष्मी शुगर (४.३१ लाख मे.टन), आलेगाव भैरवनाथ (४ लाख मे.टन), जयहिंद शुगर (१० लाख मे.टन), विठ्ठल रिफायनरी (७ लाख मे.टन), गोकुळ माऊली (८ लाख मे.टन), ओंकार शुगर चांदापुरी (२.३ लाख मे.टन), शंकर सहकारी (२६३६ हेक्टरची नोंद), सीताराम महाराज शुगर (४६९२ हेक्टर) असे एकूण २१७ लाख मे. टनाची नोंद झाली आहे. १५ ऑक्टोबर २०२१ पासून साखर कारखाने चालू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

........

अतिरिक्त ऊस गाळप सतावणार का?

चांगल्या पावसामुळे गतवर्षीपेक्षा यंदा उसाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. यंदाही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस सध्या जोमात आला आहे. त्यामुळे यंदा ऊस गाळप वाढणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० लाख मे.टन उसाचे गाळप वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. उसाचे गाळप वाढले, तर अतिरिक्त ऊस गाळप शेतकऱ्यांना सतावणार आहे.