शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

याला म्हणतात शेतकरी; ज्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारलं, त्यांनाच भरवताहेत प्रसाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 13:56 IST

Viral News in Marathi : दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटत आहेत. यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडून येत आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून लोकांना पोटभर अन्न मिळावं म्हणून रात्रंदिवस कष्ट घेतो. शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टी वाटून खाण्याची सवय असते. आता दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटत आहेत. यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडून येत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष हा आता भरपूर तीव्र झालेला आपल्याला दिसत आहे. त्यामुळेच हरियाणा आणि पंजाब सीमेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. अशा स्थितीतही शेतकरी आपलं कर्तव्य करताना दिसून येत आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.  गुरूपर्वाच्या निमित्ताने  शेतकऱ्यांनी सगळ्यांना प्रसाद वाटताना कोणाशीही भेदभाव केलेला नाही. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनाही शेतकऱ्यांनी प्रसाद वाटला आहे. शेतकरी कोणताही भेदभाव करत नाहीत. हे या फोटोमधून दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.  आई ती आईच...! सापाच्या तोंडात सापडलेल्या उंदरांच्या पिल्लाला अखेर आईनं वाचवलं, पाहा व्हिडीओ

पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार तर हरियाणात भाजपचं सरकार त्यामुळे या आंदोलनावरुन जोरदार राजकारणही सुरु आहे. त्याची झलक पंजाब हरियाणाच्या सीमेवरच्या हरियाणा ब्रीजवरच पाहायला मिळाली होती. शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्यासाठी जोरदार बंदोबस्त करण्यात आला होता. पण बॅरिकेडस बाजूला सारत, ट्रॅक्टर रॅली करत शेतकरी पुढेच चालत राहिले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावचंही बनलं. दिल्लीतल्या गुडगाव, फरिदाबाद, कर्नाल, नोएडा या सर्व सीमांवरच सरकारनं नाकेबंदी वाढवण्यात आली होती. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप