शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

२० लाखांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता! व्यापाऱ्यांनी केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:32 IST

कोलारहून राजस्थानला निघालेला २० लाख रुपयांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

देशभरात टोमॅटोच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. देशभरात टोमॅटोचे दर २०० रुपयांवर गेले आहेत. काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी टोमॅटोची विक्री करून मोठा नफा कमावला आहे. यासोबतच टोमॅटो चोरी आणि लुटीच्या अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. आता नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, कर्नाटकातील कोलार येथून राजस्थानकडे निघालेला २० लाख रुपये किमतीचा टोमॅटोचा ट्रक गूढपणे बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांनी कोलार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यामध्ये २७ जुलै रोजी कोलार एपीएमसी यार्डमधून राजस्थानमधील जयपूरला टोमॅटो घेऊन जाण्यासाठी दोन व्यापाऱ्यांनी ट्रक बुक केले होते.

अजुनही टोमॅटोचे दर कमी आलेले नाहीत. १५० ते २०० रुपये किलो टोमॅटोचे दर आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक शनिवारी रात्री जयपूरला पोहोचायला पाहिजे होता, पण ट्रक त्या वेळेत पोहोचला नाही.  चालकाचा मोबाईल फोन बंद आहे. ट्रक ऑपरेटरशी देखील योग्य प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोला व्यापार्‍याने काही गैरप्रकार झाल्याचा संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

लांब, छोटी की मध्यम...तुमच्या माने आकार सांगतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीपीएस ट्रॅकरनुसार, ट्रकने कोलारपासून सुमारे १,६०० किमी अंतर कापले होते. त्यानंतर वाहनाचा पत्ता समजला नाही. ट्रकच्या क्लिनरकडे मोबाईल नसल्यामुळे ट्रकचा शोध घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक गायब झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत, ट्रकला अपघात झाला असता तर आतापर्यंत माहिती मिळाली असती, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. चालक ट्रक घेऊन पळून गेला अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFarmerशेतकरी