शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Manoj Tiwari: 'हर घर तिरंगा' रॅलीमध्ये मनोज तिवारींनी तोडले ४ नियम; कापले ४१ हजारांचे चलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 12:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशातील विविध भागांमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनानंतर देशातील विविध भागांमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे. दरम्यान भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी देखील मोटारसायकल रॅली काढून या अभियानात सहभाग घेतला. मात्र वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी त्यांना तब्बल ४१ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. या मोटारसायकल रॅलीमध्ये त्यांनी हेल्मेट वापरले नव्हते, एवढेच नाही तर त्यांच्याकडे मोटारसायकल चालवण्याचा परवाना देखील नव्हता. मोटारसायकचे प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्यामुळे त्यांना एवढा दंड आकारला गेला. वाहतुक नियमांची पायमल्ली केली म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांना एवढा दंड आकारला आणि सर्वांचेच लक्ष वेधले. 

४१ हजारांचे कापले चलन हेल्मेट न वापरल्यामुळे १ हजार रूपये, पीयुसी सर्टिफिकेट नसल्यामुळे १० हजार रूपये, विना परवाना मोटारसायकल चालवली म्हणून ५ हजार रूपये याशिवाय नंबर प्लेट नसताना गाडी चालवली म्हणून ५ हजार रूपये आणि मोटारसायकलच्या मालकावर २० हजार रूपयांचा दंड लावण्यात आला आहे. एकूणच मनोज तिवारी यांच्या कडून ४१ हजार रुपयांचे चलन कापण्यात आले आहे. 

मनोज तिवारी यांनी आपली चूक झाली असल्याचे मान्य केले असून माफी मागितली आहे. "आज हेल्मेट न वापरल्यामुळे क्षमस्व. मी चलनाची रक्कम भरेन. आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेल्मेट वापरल्याशिवाय दुचाकी वाहने चालवू नका. तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना तुमची गरज आहे", असे ट्विट करत खासदार महोदयांनी आपली चुकीवर स्पष्टीकरण दिले. 

विविध भागात बाइक रॅलीचे आयोजनदेश स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 'आजादी का अमृत महोत्सव' या अंतर्गत एका तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत काही तरूण खासदारांनी सहभाग नोंदवला होता. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागील उद्देश आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच २ ऑगस्टपासून सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटोला तिरंगा लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdelhiदिल्लीtraffic policeवाहतूक पोलीसBJPभाजपाMember of parliamentखासदारministerमंत्री