शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाडका दाजी! जेवण आवडले नाही, मेव्हण्याने नववधूला तिथेच ठेवून वरात माघारी नेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 12:13 IST

Indian Wedding: सर्वकाही मस्त सुरु होते. डीजेवर नातेवाईक लुंगी डान्स करत होते. लग्नाचे विधीही जवळपास पूर्ण होत आले होते.

लग्न असेल तर घरच्या जावयाचा आधी मानपान काढावा लागतो. नाहीतर तो रुसला तर दिलेल्या पोरीला त्रास सहन करावा लागतो. लग्नामध्ये भावोजी नाराज झाला म्हणून बसलेल्या पंक्तीतून नववधूला सोडत मेहुण्याने वरात माघारी नेल्याचा प्रकार घडला आहे. 

हा धक्कादायक प्रकार अलीगढमध्ये समोर आला आहे. कारण काय तर त्या लग्नात नवरदेवाच्या भावोजीला जेवण पसंत पडले नाही. यामुळे भावोजी आणि नवरदेवाच्या मेहुण्यामध्ये बाचाबाची झाली. गोष्ट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली. जेव्हा प्रकरण पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी दोघांनाही समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पक्ष अडून राहिले, यामुळे वरात नवरीविनाच माघारी गेली. आता सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होऊ लागला असून अनेकांनी यावर खिल्ली उडविली आहे. 

‘हिंदुस्तान टाइम्स’ च्या बातमीनुसार बुलंदशहरच्या खुर्जायेथून बुधवारी रात्री जवाच्या सिकंदरपूर कोटामध्ये वरात आली होती. सर्वकाही मस्त सुरु होते. डीजेवर नातेवाईक लुंगी डान्स करत होते. लग्नाचे विधीही जवळपास पूर्ण होत आले होते. अशातच नवरदेवाचा भावोजी जेवायला गेला होता. तिथे त्याला ते जेवण चविष्ठ लागले नाही. जेवण न आवडल्याने त्याने नवरीच्या कुटुंबियांसमोर नाराजी व्यक्त केली. 

इथूनच पुढच्या वादाला सुरुवात झाली. नववधूच्या भावाने नवरदेवाच्या नाराज भावोजीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र हा भावोजीचा अपमान असल्याने तो काही ऐकायला तयार नव्हता. तसेच वाद वाढवत तो मुलीकडच्यासोबत दादागिरी करू लागला. हे पाहून मुलीकडच्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पक्ष माघार घ्यायला तयार नव्हते. यामुळे दारी आलेली वरात नववधूला न घेताच माघारी गेली. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस