शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर होडावडे पुलावर पाणी, वाहतूक ८ तास ठप्प; पाऊस ओसरल्यानंतर सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 13:48 IST

मार्गाची अवस्था बिकट

तळवडे : गुरुवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक ठप्प झाली आहे. नदी होडवडे नदीपात्राचे पाणी वाढल्याने व पुलावरून वाहत असल्याने शुक्रवार सकाळपासून वाहतूक बंद झाली. पुलाची उंची कमी असल्याने पुलावर लगेच पाणी येते. त्यामुळे शालेय विद्यार्थी व नोकरदारांचे मोठे नुकसान होत. पाणी कमी झाल्याशिवाय कोणीही पुलावरून वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली.सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर तळवडे होडावडे नदीपात्राला मुसळधार मुसळधार पावसाने पुलावर पाणी आले. होडावडे पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळी अकरा वाजेपर्यंत बंदच होती. मध्यरात्रीपासून हा महामार्ग बंद झाला असल्याने त्यामुळे वाहन चालक व नोकरदार वर्गाचे मोठे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे नुकसान होते.या पुलाची उंची वाढवावी यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र, या पुलाची उंची वाढवली जात नाही. हे पूल पुरातन असून, या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी वाहन चालक, ग्रामस्थ व नोकरदार वर्गातून होत आहे. संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनी याकडे लक्ष घालून या पुलाची उंची वाढवण्यासाठी व नवीन पूल बांधण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांत व्यक्त होत आहे.

मार्गाची अवस्था बिकटया पुलावर पाणी आले तरी काही वाहन चालक दुचाकी चालक या पुलावरून आपली वाहने पुढे चालवतात. त्यामुळे या ठिकाणी पोलिस कर्मचारी तत्काळ तैनात केले जात असतात. मात्र, तरीही काही वाहन चालक या पुलाच्या पाण्यातून आपल्या गाड्या घालत असतात. काही लोक जीव मुठीत घेऊन मार्ग काढतात, अशी बिकट अवस्था या मार्गाची बनली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस