शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

..तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही - नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: September 20, 2024 15:16 IST

महाविकास आघाडीत उद्धवसेना हा सावत्र भाऊ 

कणकवली: महाविकास आघाडीत उद्धवसेना हा सावत्र भाऊ झाला आहे. त्यामुळे त्या पक्षाची 'ना घरका ना घाटका'अशी अवस्था झाली आहे. काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरे यांना या जन्मात तरी मुख्यमंत्री पद परत मिळणार नाही असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.नितेश राणे म्हणाले, काँग्रेस समोर किती छाती फुगवली तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि तुतारीवाले उद्धवसेनेला किंमत देत नाहीत. लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेचा स्ट्राइक रेट सर्वात खराब आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या पात्रतेनुसारच बोलावे असाही सल्ला राणे यांनी दिला. ..त्यामुळे संजय राऊत जळत आहेतते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करताना गुजरातवर घसरणाऱ्या संजय राऊत यांचे पक्षप्रमुख गुजरातला जातात, गुजराती माणसाच्या लग्नात हजेरी लावतात. मात्र, राऊत यांना सोबत नेत नाहीत. त्यांची कोणाशी ओळख करून देत नाहीत. त्यामुळे संजय राऊत जळत आहेत. त्यांना हे खटकते. त्यामुळे गुजराती लोकांवर संजय राऊत उठसूठ टीका करत असल्याचेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे Chief Ministerमुख्यमंत्री