शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

लाखो रुपये खर्चून बंधा-यात पाणीच नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 15:24 IST

सावंतवाडी - आरोस-हरिजनवाडी  येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणी साचत नसल्याने तेथील साडेतीनशे कुटुंबीयांच्या बागायती ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी  बागायतदारांमधून होत आहे. आरोस-हरिजनवाडी येथे शेतक-यांच्या बागायतींना पाणी  उपलब्ध व्हावे ...

सावंतवाडी - आरोस-हरिजनवाडी  येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणी साचत नसल्याने तेथील साडेतीनशे कुटुंबीयांच्या बागायती ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी  बागायतदारांमधून होत आहे. आरोस-हरिजनवाडी येथे शेतक-यांच्या बागायतींना पाणी  उपलब्ध व्हावे यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सुरुवातीला या बंधाºयात पाणी साचत होते.  मात्र, अलीकडे या बंधा-याला गळती लागल्याने प्लास्टिक पिशवीत दगड-माती भरून पाणी अडविण्याचा प्रयत्न करूनही पाणी बंंधा-यात साचत नाही.या बंधा-यावर आरोस गावातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांच्या बागायतींचे भवितव्य अवलंबून आहे. या बागायतींवर शेकडो बागायतदार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या बागायती पाण्याविना नष्ट झाल्यास बागायतदारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे.  त्यामुळे संबंधित विभागाने या बंधा-याबाबत ठोस पावले उचलून बंधाºयाची डागडुजी करावी, अशी मागणी मळेवाड शिवसेना विभागप्रमुख तथा आरोस तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांनी केली.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग