शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोकणात आभाळ फाटले; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 12:40 IST

Rain Konkan Sindhudurg : कोकणात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोकणात आभाळ फाटले; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; मांडुकलीत पाणी भरण्याची शक्यता

वैभववाडी :कोकणात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने नदी नाल्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. बहुतांशी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. तर अंतिम टप्प्यातील भात लावणी खोळंबली आहे. तर भुईबावडा, करुळ दोन्हीही घाटमार्ग सद्यस्थितीत सुरक्षित आहेत.तब्बल दोन आठवड्यांपासून दांडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. सोमवारी पहाटे पावसाचा जोर वाढल्याने नदी नाल्यानी रौद्र रुप धारण केले आहे. बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मांडुकलीत पाणी भरण्याची शक्यता आहे.संततधार पावसामुळे अंतिम टप्प्यातील भात लावणी खोळंबली आहे. शेतीत पाणी शिरल्याने बहुतांशी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भुईबावडा पहिलीवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने या वाडीचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊसvaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्ग