शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सिंधुदुर्ग : मुर्दाड सरकारचे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालणार, राष्ट्रशक्ती संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:50 IST

पॅनकार्ड क्लब कंपनीच्या बांधित गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींचा राज्यव्यापी मेळावा पुण्यात पार पडला. या मेळाव्यात ९ आॅक्टोबर रोजी आझाद मैदान येथे सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने सरकारचे श्राद्ध करण्याची घोषणा सार्वमताने करण्यात आली. या सरकारचे श्राद्ध घालण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा अशी घोषणा संघटने प्रमुख ज्ञानेश्वर दारवटकर यांनी केली.

ठळक मुद्दे मुर्दाड सरकारचे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालणारराष्ट्रशक्ती संघटना आक्रमक : पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या बाधित गुंतवणूकदारांचा एल्गार

सिंधुदुर्ग : पॅनकार्ड क्लब कंपनीच्या बांधित गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींचा राज्यव्यापी मेळावा पुण्यात पार पडला. या मेळाव्यात ९ आॅक्टोबर रोजी आझाद मैदान येथे सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने सरकारचे श्राद्ध करण्याची घोषणा सार्वमताने करण्यात आली. या सरकारचे श्राद्ध घालण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा अशी घोषणा संघटने प्रमुख ज्ञानेश्वर दारवटकर यांनी केली.यावेळी सभागृहात सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी झाली. जनता त्रस्त झाली असून त्याचे परिणाम सरकारला येत्या निवडणूकीत मोजावे लागतील असा इशारा इन्वेस्टर्स वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे यांनी दिला.देशभरात ५५ लाख गुंतवणूकदार व त्यापैकी ३५ लाख गुंतवणूकदार पॅनकार्ड क्लब कंपनीच्या सेबीच्या कारवाईमुळे बाधित झाले आहेत. दोन वर्षापासून राष्ट्रशक्ती संघटनेच्या प्रयत्नातून राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने ३१ डिसेंबर २०१७ रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही साकडे घातले होते. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नाही.यावेळी गायकवाड, कोरले, तांबोळी, धामणकर, जाधव व वैद्य यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जितकर, खाटपे, जावळकर, हांचाटे, पवार हे उपस्थित होते. यावेळी इन्वेस्टर्स वेल्फेअर फोरमचे सचिव मुगुटराव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे यांनी आभार मानले. मेळाव्यास नगर, औरंगाबाद, भुसावळ, जळगाव, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा, विटा, बेळगाव, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, गोवा व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.गुंतवणूकदारांचे संसार उघड्यावरराज्यातील सुमारे ३८ खासदारांच्या घरावर गुंतवणूकदारांनी संघटनेच्या माध्यमातून घंटानाद आंदोलन केले आहे. राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या विषयावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.

पॅनकार्ड क्लब कंपनीच्या मिळकतीचा ९ वेळा लिलाव झाला असून या मिळकती विकत घेण्यासाठी ग्राहक मिळत नाहीत. ही कारणे वेळोवेळी सांगितली जात आहेत. मात्र, राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदारांच्या वेदना समजून घेण्यात सरकारला रस नाही. दोन वर्षे आंदोलन करुनही निर्णायक तोडगा निघत नाही. या स्थितीत गुंतवणूकदारांचे संसार उघड्यावर आले आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग