शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

नदीपात्रातील भरावामुळे पाणी भरण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:25 IST

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनदीपात्रातील भरावामुळे पाणी भरण्याचा धोकाकलमठ महाजनीनगरमधील रहिवासी चिंतातूर

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कणकवली तालुक्यात पावसाने जोर केला आहे. त्यामुळे नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जानवली नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यातच महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत जानवली नदीवर पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी नदीपात्रात ठेकेदार कंपनीने मातीचा भराव केला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बाहेर पडणार असून ते कलमठ महाजनीनगरमध्ये घुसण्याची दाट शक्यता मंगळवारी सायंकाळी निर्माण झाली होती.त्यामुळे त्या परिसरातील रहिवासी चिंतातूर झाले होते. दरम्यान, याबाबत माहिती समजताच तहसीलदार रमेश पवार, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, नागावकर यांनी जानवली पुलाजवळ जाऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, ऋषिकेश कोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.जानवली पुलाच्या कामाबाबत खबरदारी आवश्यकजानवली पुलाचे सध्या काम सुरू असून अर्धा स्लॅब घालण्यात आला आहे. हा स्लॅब घालताना त्याला देण्यात आलेले ह्यसपोर्टह्ण पावसाच्या पाण्यामुळे हलले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्या कामाची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करूनच पुढील काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग