शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:21 IST

राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार. पहिल्या टप्प्यात ३० हजार पदांची भरती केली जाणार

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांना सामावून घेण्याबाबत काढण्यात आलेला तो अध्यादेश फक्त १ महिन्यापुरताच आहे. आता उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारच्या बाजूने लागला असून, लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जलसमाधी आंदोलनासारखी टोकाची भूमिका उमेदवारांनी घेऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर म्हणाले, संबंधित मागणी करणारे उमेदवार हे टीईटी परीक्षा पास नसल्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे भविष्यात त्यात काही बदल करून सकारात्मक भूमिका घेता येऊ शकते का, याबाबतही आमचा विचार सुरू आहे.राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, हा प्रश्न सुटणार आहे.दुसरीकडे निवृत्त शिक्षक नेमण्यात आल्यामुळे या ठिकाणी टीका केली जात आहे. परंतु, ही नेमणूक एका महिन्यासाठी आहे. त्या ठिकाणी नवोदित उमेदवार घ्यायचे झाल्यास त्यांची निवड, प्रशिक्षण आदी गोष्टींसाठी वेळ झाला आहे. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्यामुळे आम्ही निवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णय घेतला, असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षकDipak Kesarkarदीपक केसरकर