शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:21 IST

राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार. पहिल्या टप्प्यात ३० हजार पदांची भरती केली जाणार

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांना सामावून घेण्याबाबत काढण्यात आलेला तो अध्यादेश फक्त १ महिन्यापुरताच आहे. आता उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारच्या बाजूने लागला असून, लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जलसमाधी आंदोलनासारखी टोकाची भूमिका उमेदवारांनी घेऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर म्हणाले, संबंधित मागणी करणारे उमेदवार हे टीईटी परीक्षा पास नसल्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे भविष्यात त्यात काही बदल करून सकारात्मक भूमिका घेता येऊ शकते का, याबाबतही आमचा विचार सुरू आहे.राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, हा प्रश्न सुटणार आहे.दुसरीकडे निवृत्त शिक्षक नेमण्यात आल्यामुळे या ठिकाणी टीका केली जात आहे. परंतु, ही नेमणूक एका महिन्यासाठी आहे. त्या ठिकाणी नवोदित उमेदवार घ्यायचे झाल्यास त्यांची निवड, प्रशिक्षण आदी गोष्टींसाठी वेळ झाला आहे. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्यामुळे आम्ही निवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णय घेतला, असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षकDipak Kesarkarदीपक केसरकर