सबस्टेशनमधील कर्मचार्यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. ...
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ... ...
जनतेला आरोग्य सेवाच मिळत नसेल तर नुसता विकास काय उपयोगाचा आहे. रस्ते, इमारती, पूल यासाठी लोकप्रतिनिधी व नेत्यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. सामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत. ...
भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला. ...
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्याचे वक्तव्य केले होते. पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला. ...