खासदार विनायक राऊत हे नियुक्तीच्या गोष्टी सांगत असले तरी शिवसेना भाजप युती म्हणून ते निवडून आले आहेत. हे त्यांनी विसरू नये. मात्र, यापुढे ते विजयी होणार नाहीत. ...
आषाढी-कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीत एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो. देशभरातून लाखो भाविक वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मैल न मैल प्रवास करुन येत असतात. ...
महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला विरोध करायचा, लोकांची माथी भडकवायची आणि त्यानंतर टोल वसुली करून विरोध मागे घ्यायचा हा ठाकरे कुटुंबियांचा फार जुना व्यवसाय ...
संशोधकांनी वातावरण बदल आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे या गुहेच्या नाजूक परिसंस्थेला आणि त्यांच्या जैवविविधतेला धोका असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. ...