शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

भातशेती पुराच्या पाण्याखाली, पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:40 IST

rain, Farmer, sindhudurgnews गेले ४ ते ५ दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी शुकनदीला आलेल्या पुरामुळे येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीत पुराचे पाणी गेल्यामुळे हातातोंडाशीआलेल्या उभ्या भातशेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

ठळक मुद्दे भातशेती पुराच्या पाण्याखाली, पावसाची संततधार खारेपाटण शुकनदीला पूर, भातपिकाचे नुकसान

खारेपाटण : गेले ४ ते ५ दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी शुकनदीला आलेल्या पुरामुळे येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीत पुराचे पाणी गेल्यामुळे हातातोंडाशीआलेल्या उभ्या भातशेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.विजयदुर्ग खाडीला आलेल्या पुराचा फटका शुकनदीच्या पात्रामुळे खाडीकाठच्या किनारी लागून असणाऱ्या गावातील भातशेतीला बसला आहे. खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराच्या पाण्यामुळे खारेपाटण बंदरगावाकडे जाणारा रस्ता पूर्णत: पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. तर खारेपाटण चिंचवली हा रस्तादेखील पाण्याखाली गेल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता.खारेपाटण येथे दुपारी १२ नंतर पुराचे पाणी भरायला सुरुवात झाली. खारेपाटण येथील शेतकरी बांधवांचे पिकलेले भातपीक अक्षरश: पुराच्या पाण्यात बुडालेले दिसत होती. पुराचे पाणी असेच राहिल्यास भातपीक कुजून जाण्याची शक्यता आहे.शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने तातडीने येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या नुकसानीची पंचयादी घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग