शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शेती, पणन सुधारणा विधेयकाबाबत काटेकोर अमंलबजावणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 3:24 PM

केंद्र शासनाने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकाना लोकसभा व राज्यसभेने मंजूरी दिली आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी त्याची काटेकोर अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाचे विविध माध्यमातून चांगल्याप्रकारे नियंत्रण असणे गरजेचे आहे. असे मत स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ ,सिंधुदुर्गचे अध्यक्ष हेमंत सावंत यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देशेती, पणन सुधारणा विधेयकाबाबत प्रक्रियेवर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे शासनाकडून काटेकोर अमंलबजावणी आवश्यक : हेमंत सावंत

कणकवली : केंद्र शासनाने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकाना लोकसभा व राज्यसभेने मंजूरी दिली आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी त्याची काटेकोर अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाचे विविध माध्यमातून चांगल्याप्रकारे नियंत्रण असणे गरजेचे आहे. असे मतस्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ ,सिंधुदुर्गचे अध्यक्ष हेमंत सावंत यांनी व्यक्त केले आहे.ते पुढे म्हणाले, संबंधित प्रस्तावित कायद्यामुळे देशात समांतर पणन व्यवस्था निर्माण होऊन, राज्यांच्या नोंदणीकृत कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर , शेतकरी आणि व्यापारी शेतमालाची मुक्तपणे खरेदीविक्री करू शकतील, मध्यस्थाना बाजूला सारून शेतकरी थेट बाजाराशी जोडला जाऊन शेतमालाला अधिक किंमत मिळेल. असे गृहीत धरले तरी सामान्य शेतकरी तेवढा सक्षम आहे का ? हा खरा प्रश्न आहे. त्याबाबत विचार होणे गरजेचे आहे.

ई- ट्रेडिंगला चालना मिळाल्याने नवीन जनरेशनला ते भावू शकते. त्यामुळे शेतमाल उत्पादन व विक्री याकडे ते वळू शकतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील अनेक तरुण बागायतदारांनी हापूस आंबा ऑनलाईन विकला आहे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग