शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

..तर समजायचं टोल आंदोलन यशस्वी झाले, नितेश राणेंची शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:14 IST

टोल नाका जाळणार, फोडणार अशा धमक्या देऊन टोलवसुलीचा ठेका मिळालेल्याला जवळ करायचे अन्

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्यावर टोल सुरु होणार आहे. काल, बुधवारी १ जूनपासून टोल वसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र टोलवसुलीबाबत अद्याप संभ्रम आहे. दरम्यान याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यावरुन आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका केली आहे.शिवसेनेचे नेते टोल आंदोलन करतात. त्या टोलला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधीच स्थगिती दिली आहे. शिवसेनेचे काही नेते नवीन फॉर्च्यूनर, इनोव्हा गाड्यांमधून फिरताना दिसतील, त्यावेळी समजावे टोल आंदोलन यशस्वी झाले असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. फोंडाघाट ग्रामपंचायत भवनच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते.राणे म्हणाले, जिल्हावासीयांना टोल नको असेल तर होणार नाही. मात्र हे शिवसेनेचे आंदोलन टोल विरोधी आहे काय ? शिवसेना नेत्यांच्या गाड्या जुन्या झाल्या आहेत. काही लोकांच्या फॉर्च्यूनर जुन्या झाल्या आहेत तर काहींचे इनोव्हाचे हप्ते थकल्याने जप्ती आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करायची तर त्यांना लोकांमध्ये जावे लागते, आणि हे दुचाकीवरून गेले तर यांना कोण विचारणार आहे का? त्यासाठी मोठी गाडी पाहिजे. ती गाडी मिळवण्यासाठी हे टोल विरोधी आंदोलन सुरू आहे.टोल नाका जाळणार, फोडणार अशा धमक्या देऊन टोलवसुलीचा ठेका मिळालेल्याला जवळ करायचे आणि गाडी मिळवायची. आता काही दिवसांनी या सेना नेत्यांकडे नव्या गाड्या दिसतील, म्हणजे समजायचे शिवसेनेचे टोल आंदोलन यशस्वी झाले. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे tollplazaटोलनाकाShiv Senaशिवसेना