शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठा आरक्षण : आता मूक मोर्चे नाहीच, आता संघर्ष अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:53 IST

मराठा समाजाला भाजपा सरकारच्या काळात मिळालेले आरक्षण स्थगित झाल्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकार विरोधात ट्वीटद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण : आता मूक मोर्चे नाहीच, आता संघर्ष अटळ नीतेश राणे यांचा सरकारला इशारा

कणकवली : मराठा समाजाला भाजपा सरकारच्या काळात मिळालेले आरक्षण स्थगित झाल्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकार विरोधात ट्वीटद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

'

या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला. आज आमच्या समाजाचे भविष्य अंधारात गेले. कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचे, कशासाठी ? आता मूक मोर्चे नाहीच, आता संघर्ष अटळ आहे अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

आमदार नीतेश राणे यांनी ट्वीटद्वारे राज्य सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा समाजाच्या हक्कासाठी आमदार राणे पुन्हा रस्त्यावर उतरणार असे एकंदर दिसत आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे