शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मराठा समाजाने आता संघर्षाची तयारी करावी !: नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 11:09 IST

Maratha Reservation NiteshRane Sindhudurg- मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती लागू करणे म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे.न्यायालयात याच सवलतीचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाणार आहे. त्यामुळे सरकारचा हेतू कळला असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिला नाही . त्यामुळे मराठा समाजाने आता सर्व चर्चा थांबवावी आणि संघर्षाची तयारी करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले .

ठळक मुद्दे मराठा समाजाने आता संघर्षाची तयारी करावी !: नितेश राणे राज्य सरकारचा हेतू कळला

कणकवली: मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती लागू करणे म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे.न्यायालयात याच सवलतीचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाणार आहे. त्यामुळे सरकारचा हेतू कळला असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिला नाही . त्यामुळे मराठा समाजाने आता सर्व चर्चा थांबवावी आणि संघर्षाची तयारी करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले .कणकवली येथे शुक्रवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे बोलत होते . ते म्हणाले , राज्य सरकारकडून १० टक्केची सवलत देऊन मराठा समाजाला आरक्षणाचे फायदे देत आहोत हे न्यायालयात दाखवले जाणार आहे. अशी भूमिका घेऊन राज्यसरकारने मराठा आरक्षण देणार नाही हे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

त्यासाठीच अशा प्रकारच्या पळवाटा काढल्या जात आहेत.मराठा समाजाने राज्यसरकारच्या धूळफेकीला बळी पडू नये . हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही . त्यामुळे मराठा समाजाने आपली पुढची भूमिका घ्यावी आणि आपल्या भविष्यासाठी सरकार विरोधात वातावरण तयार करावे . असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले .

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग