शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठा समाजाने आता संघर्षाची तयारी करावी !: नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 11:09 IST

Maratha Reservation NiteshRane Sindhudurg- मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती लागू करणे म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे.न्यायालयात याच सवलतीचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाणार आहे. त्यामुळे सरकारचा हेतू कळला असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिला नाही . त्यामुळे मराठा समाजाने आता सर्व चर्चा थांबवावी आणि संघर्षाची तयारी करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले .

ठळक मुद्दे मराठा समाजाने आता संघर्षाची तयारी करावी !: नितेश राणे राज्य सरकारचा हेतू कळला

कणकवली: मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती लागू करणे म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे.न्यायालयात याच सवलतीचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाणार आहे. त्यामुळे सरकारचा हेतू कळला असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिला नाही . त्यामुळे मराठा समाजाने आता सर्व चर्चा थांबवावी आणि संघर्षाची तयारी करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले .कणकवली येथे शुक्रवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे बोलत होते . ते म्हणाले , राज्य सरकारकडून १० टक्केची सवलत देऊन मराठा समाजाला आरक्षणाचे फायदे देत आहोत हे न्यायालयात दाखवले जाणार आहे. अशी भूमिका घेऊन राज्यसरकारने मराठा आरक्षण देणार नाही हे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

त्यासाठीच अशा प्रकारच्या पळवाटा काढल्या जात आहेत.मराठा समाजाने राज्यसरकारच्या धूळफेकीला बळी पडू नये . हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही . त्यामुळे मराठा समाजाने आपली पुढची भूमिका घ्यावी आणि आपल्या भविष्यासाठी सरकार विरोधात वातावरण तयार करावे . असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले .

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग