शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

काजूच्या झाडांना रोगाची लागण, पानांची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 7:28 PM

कनेडी परिसरातील काजूच्या बागांमधील काजूच्या झाडांना रोगाची लागण झाल्याने त्यांची पाने लाल होऊन गळून जात आहेत. त्यामुळे रोपेही मरत आहेत. कृषी विभागाने तत्काळ रोपांची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ठळक मुद्देकाजूच्या झाडांना रोगाची लागण, पानांची गळती कनेडी परिसरात तत्काळ कृषी विभागाने पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कनेडी (सिंधुदुर्ग) : कनेडी परिसरातील काजूच्या बागांमधील काजूच्या झाडांना रोगाची लागण झाल्याने त्यांची पाने लाल होऊन गळून जात आहेत. त्यामुळे रोपेही मरत आहेत. कृषी विभागाने तत्काळ रोपांची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, दारिस्ते, कुंभवडे, नरडवे, भिरवंडे, सांगवे, हरकुळ या गावांतील काजू रोपांना रोगाची लागण झाल्यामुळे पाने गळून जाऊन ती मरत आहेत. मोठ्या कष्टाने लावलेली झाडे डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अति पावसामुळे रोपांच्या मुळावरती जास्त प्रमाणात पाणी साचल्याने रोपांची मरगळ वाढते. सध्या काजू रोपांची पानेही लालसर व पिवळी होत आहेत. तसेच ती जास्त पिवळसर होऊन गळत आहेत. त्यातील काही रोपे ही मरत असून भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात या रोगाची लागण होऊ नये यासाठी कृषी विभागाने त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे .

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग