शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री पट्ट्यात पुन्हा दमदार पाऊस, ९५ टक्के भातपीक वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 17:54 IST

ऑक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले होते.

सिंधुदुर्ग : ऑक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले होते. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू असतानाही अजूनही पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. सोमवारी सह्याद्री पट्ट्यातील कणकवली आणि परिसरात दमदार पाऊस कोसळला आता बुधवारी सह्याद्री पट्ट्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव आदी परिसराला सायंकाळी १ तास पावसाने धुऊन काढले. त्यामुळे भातकापणी पुन्हा एकदा खोळंबली आहे.जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात न दिल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे. अतिवृष्टीने काही भागातील कापलेले भात आणि भातरहित गवतगंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भातशेतीबरोबरच ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव आदी परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह दमदार पावसाने सुरूवात केली. पुढील तासभर पाऊस कोसळत होता. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीतून बचावलेली काहीशी भातशेती ताब्यात घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात होता. मात्र, गेले दोन दिवस सायंकाळच्या सत्रात कोसळणाºया पावसाने शेतक-यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नुकसानभरपाई अद्यापही नाहीशासनाकडून भातशेती नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, भातशेतीवर चरितार्थ असणाऱ्या येथील शेतकऱ्यांसमोर यावर्षी निसर्गाची अवकृपा झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस या ठिकाणी पडतो. यावर्षी मात्र, तो अगदी जुलै महिन्याप्रमाणे कोसळत आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी साचत असून त्यातून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या नाकी दम येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग