शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

जवखेडा प्रकरण सीबीआयकडे सोपवा

By admin | Published: December 08, 2014 8:58 PM

भालचंद्र मुणगेकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी

कणकवली : नगर जिल्ह्यात सतत होणाऱ्या दलित हत्याकांडाची योग्य ती चौकशी कालबद्धपणे करून गुन्हेगारांना शासन करण्यात महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा अकार्यक्षम ठरली आहे. त्यामुळे सोनई, खर्डा आणि जवखेड हत्या प्रकरणे सीबीआयकडे सोपविण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. २००७ ते २०११ या काळात देशात दलितांवर १ लाख ७० हजार, तर सुमारे २६ हजार आदिवासींवर अत्याचार झाले. या अत्याचारांना जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने संपूर्ण दलित समाजात याविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्याचा स्फोट कधीही होऊ शकतो. महाराष्ट्र हे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी राज्य समजले जाते. परंतु, दलित अत्याचारांबाबत हे राज्य व विशेषत: नगर जिल्हा संबंध देशात आघाडीवर आहे. याकडेही राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले. (वार्ताहर)