शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीस अडचणी, कुडाळ तालुक्यातील शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 11:42 IST

कुडाळ तालुक्यातील कडावल परिसरातील उन्हाळी शेती बहरात आली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देअनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीस पाणीपुरवठ्यास अडचणी कुडाळ तालुक्यातील शेतकरी त्रस्त : कडावल पंचक्रोशीतील समस्या

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील कडावल परिसरातील उन्हाळी शेती बहरात आली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.परिसरातील शेतकरी प्रतिवर्षी विविध प्रकारची उन्हाळी पिके घेतात. विशेषत: भुईमूग, नाचणी, चवळी, कुळीथ, मका तसेच भाजीपाल्याची इतर पिके घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. खरीप भात कापणीची कामगत पूर्ण झाल्यानंतर यंदाही येथील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतली आहेत.पूर्वी विहिरींवर लाट घालून शेतकरी उन्हाळी शेतीला पाणी पुरवठा करत असत. कालांतराने बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरींवर विद्युत पंप बसवून सिंचनास सुरवात केली. विहिरींवरील लाट आता इतिहासजमा झाली आहे. विद्युत पंपामुळे शेतीला पाणीपुरवठा जलद होऊ लागला. लाट काढण्यासाठी लागणारे शेतकऱ्यांचे श्रमही वाचले. मात्र अनियमित वीज पुरवठ्यामुळे विद्युत पंपधारक शेतकरी यंदा मात्र अडचणीत सापडले आहेत.बहुतांश विद्युत पंपाना तीन फेज पॉवर लागते . तीनपैकी एक विद्युतलाईन बंद असली तर पंप सुरू होत नाही. मात्र अनेकदा तीन पैकी एक किंवा दोन विद्युत लाईन बंद असतात. काही वेळा तर संपूर्ण वीज पुरवठाच बंद असतो. त्यामुळे विद्युत पंपही बंद ठेवावे लागत आहेत. सध्या उन्हाळी पिके ऐन बहरात आहेत. अशा अवस्थेतच अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीFarmerशेतकरी