शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

वायंगवडे धनगरवाडीकडे लक्ष देण्याची मागणी, नाना शिंदे, रामा शिंदे यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:15 PM

मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीठ करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आहे.

ठळक मुद्देधनगरवाडीकडे लक्ष देवून वाडीचा शासनाने विकास करावा वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही करावी लागते पायपीट

सिंधुदुर्गनगरी ,दि. ०२ : मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या धनगरवाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीट करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आहे.

वायंगवडे गावातील धनगरवाडी गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीकडे कॉंग्रेस सरकारने दुर्लक्ष केलाच मात्र आता विद्यमान शासनही या वाडीकडे दुर्लक्ष करीत आहे. या वाडीचा आतापर्यंत कोणताच विकास झालेला नाही. या वाडीत ना लाईट आहे, ना रस्ता व पाणी नाही. ही वाडी डोंगरात वसलेली असल्याने येथील मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. एखादा रुग्ण असल्यास त्याला खांद्यावरून घेवून यावे लागते.

वाडीत लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांपासून बचावांसाठी जिव मुठित धरून वास्तव करावे लागते. विकसित होत चाललेल्या महाराष्ट्र राज्यात ही वाडी विकासापसून वंचित राहिली आहे.

याकडे ना कॉंग्रेस सरकारने लक्ष दिले ना विद्यमान सरकारने. झपाट्याने विकास होणाऱ्या महाराष्ट्रातील शासनाने या धनगरवाडी कडे लक्ष देवून या वाडीचा विकास करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ राजन मोडक, रामा शिंदे व नाना शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :talukaतालुकाkonkanकोकण