शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कणकवलीतील उड्डाणपुलाला लटकलेले पत्रे धोकादायक, आमदार नितेश राणेंनी तातडीने केल्या सूचना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 1, 2022 14:12 IST

हे पत्रे लोकांच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवितहानी होण्याची भीती

कणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली शहरातील पेट्रोल पंपा समोरील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या खालील भागात ब्रिजच्या पृष्ठभागावर स्लॅबच्या ठिकाणी काम करत असताना अनेक जागांवर लोखंडी पत्रे सध्या वरतीच अडकून राहिलेले आहेत. हे पत्रे लोकांच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवितहानी होण्याची भीती आहे. याबाबतची वस्तुस्थिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर आमदार नितेश आणि प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या समक्ष सदर पत्रे हटविण्याबाबत सूचना केल्या.फ्लाय ओव्हर ब्रिजवरील पाणी पाईपद्वारे पिलर जवळ पडण्याची गरज आहे. परंतु हे पाणी सर्विस रस्त्यांवर धबधब्या सदृश्य पडत असल्याने पादचारी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार लक्ष वेधून ही महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. याकडे देखील नलावडे यांनी राणे यांचे लक्ष वेधले. त्यामुळे यासंदर्भात महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने दखल घ्यायला भाग पाडा अशी मागणीही नलावडे यांनी केली.दरम्यान आमदार राणे यांनी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांना तातडीने सूचना करत येथील धोकादायक पत्र्याचा स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो देखील घेतला. कणकवली शहरात असे चार ते पाच ठिकाणी पत्रे अडकलेल्या स्थितीत असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या संबंधितांना सूचना द्या असेही अधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवली