शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तिलारी घाटात मालवाहू कंटेनरला अपघात, ..अन् मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 13:35 IST

आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी असतानाही धोकादायकरीत्या वाहतूक होत असते.

दोडामार्ग : तिलारी घाटातील धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने मालवाहू कंटेनरला अपघात झाला. कंटेनर कठड्याला धडकून कोसळता कोसळता वाचला अन् मोठा अनर्थ टळला. काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.मालवाहू कंटेनर हरियाणा येथून माल भरून दोडामार्ग ते कोल्हापूर-बेळगाव मार्गावरून गोव्याकडे निघाला होता. तिलारी घाटातील धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने जय पॉईंट येथे हा कंटेनर कठड्याला धडकून कोसळता कोसळता वाचला. या घाटातून अवजड वाहनाना बंदी असताना परराज्यातील वाहने गोवा जवळ असल्याने तेथून प्रवास करतात. आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी असतानाही धोकादायकरीत्या वाहतूक होत असते.तिलारी घाटातील जय पॉईंट येथील चड उतार यू आकाराचे वळण धोकादायदायक आहे. संपूर्ण उतार असून दरीच्या तोंडावर टर्न मारावा लागतो. हे अनोळखी वाहन धारकांच्या लक्षात येत नाही आणि अशा प्रकारे अपघात होतात. या ठिकाणी गेल्या काही वर्षात एसटी बस, खासगी वाहनांना अपघात झाला आहे. काही जणांचा बळी देखील गेला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात