शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

तिलारी घाटात मालवाहू कंटेनरला अपघात, ..अन् मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 13:35 IST

आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी असतानाही धोकादायकरीत्या वाहतूक होत असते.

दोडामार्ग : तिलारी घाटातील धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने मालवाहू कंटेनरला अपघात झाला. कंटेनर कठड्याला धडकून कोसळता कोसळता वाचला अन् मोठा अनर्थ टळला. काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.मालवाहू कंटेनर हरियाणा येथून माल भरून दोडामार्ग ते कोल्हापूर-बेळगाव मार्गावरून गोव्याकडे निघाला होता. तिलारी घाटातील धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने जय पॉईंट येथे हा कंटेनर कठड्याला धडकून कोसळता कोसळता वाचला. या घाटातून अवजड वाहनाना बंदी असताना परराज्यातील वाहने गोवा जवळ असल्याने तेथून प्रवास करतात. आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी असतानाही धोकादायकरीत्या वाहतूक होत असते.तिलारी घाटातील जय पॉईंट येथील चड उतार यू आकाराचे वळण धोकादायदायक आहे. संपूर्ण उतार असून दरीच्या तोंडावर टर्न मारावा लागतो. हे अनोळखी वाहन धारकांच्या लक्षात येत नाही आणि अशा प्रकारे अपघात होतात. या ठिकाणी गेल्या काही वर्षात एसटी बस, खासगी वाहनांना अपघात झाला आहे. काही जणांचा बळी देखील गेला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात