शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वैभववाडीनजिक कार पुलावरुन कोसळली, चौघे जखमी; एअरबॅग्जमुळे जिवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:48 IST

हे पाचजण मुंबईहून गोव्याला निघाले होते

वैभववाडी(सिंधुदुर्ग): मुंबईहून गोव्याकडे निघालेली कार ५० फूटांवरुन नदीत कोसळली. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर  वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या शुकनदीच्या पुलावर दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवण्यात येणार आहे.आदेश सरोदे (वय-२४), विनय भालचंदानी (२८), विकास भालचंदनी (३२), आरती भालचंदानी (३४) अशी अपघातील जखमींची नावे आहेत. 

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला हे पाचजण निघाले होते. एडगाव येथील शुकनदीच्या पुलावर जवळ येताच कार रस्ता सोडून नदीत कोसळली. नदीकाठच्या झुडपांतून कार खाली कोसळल्याने तसेच कारमधील एअरबॅग्ज उघडल्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे.कार नदीत कोसळल्याची माहिती कळताच पोलीस पथक अपघातस्थळी दाखल झाले. तोपर्यंत पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती. पोलीस अपघातस्थळी पोहोचताच कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु केले. त्यासाठी जमलेल्या नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले. जखमींना तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारांनंतर त्यांना कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात