शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

वैभववाडीनजिक कार पुलावरुन कोसळली, चौघे जखमी; एअरबॅग्जमुळे जिवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:48 IST

हे पाचजण मुंबईहून गोव्याला निघाले होते

वैभववाडी(सिंधुदुर्ग): मुंबईहून गोव्याकडे निघालेली कार ५० फूटांवरुन नदीत कोसळली. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर  वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या शुकनदीच्या पुलावर दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवण्यात येणार आहे.आदेश सरोदे (वय-२४), विनय भालचंदानी (२८), विकास भालचंदनी (३२), आरती भालचंदानी (३४) अशी अपघातील जखमींची नावे आहेत. 

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला हे पाचजण निघाले होते. एडगाव येथील शुकनदीच्या पुलावर जवळ येताच कार रस्ता सोडून नदीत कोसळली. नदीकाठच्या झुडपांतून कार खाली कोसळल्याने तसेच कारमधील एअरबॅग्ज उघडल्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे.कार नदीत कोसळल्याची माहिती कळताच पोलीस पथक अपघातस्थळी दाखल झाले. तोपर्यंत पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती. पोलीस अपघातस्थळी पोहोचताच कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु केले. त्यासाठी जमलेल्या नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले. जखमींना तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारांनंतर त्यांना कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात