मागील सात दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. प्रत्येकाने फक्त मास्कचा वापर केला तरी १०० टक्के कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
...
खवय्यांची प्रतिक्षा संपली असून आता दि. ५ ऑक्टोबरपासून नियमात बसून आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळून हॉटेलमध्ये बसून चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे.
...
ट्रॅव्हल्स बसमधून बंदी असलेला गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रविवारी सोलापूर- धुळे महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीक पकडला असून तीन जणांना अटक केली आहे.
...
एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५ ऑक्टोबरपासून आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.
...
तुमचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. सगळे काही अनलॉक होत असताना आम्हाला विसरू नका. आता मनोरंजन क्षेत्रही अनलाॅक करा, असे आवाहन साऊंड असोसिएशन ऑफ औरंगाबादने शाॅर्टफिल्मच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाला केले.
...
प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त्
...