शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

टोमॅटोला उच्चांकी दर!, शेतकरी म्हणतो पिकवायचा आम्ही, अन् दर ठरवतो व्यापारी

By नितीन काळेल | Published: July 13, 2023 7:12 PM

कधी नव्हे ते टोमॅटो दराला लाली चढली

सातारा : कधी नव्हे ते टोमॅटो दराला लाली चढली आहे. शेतीच्या बांधावर येऊनही व्यापारी १०० रुपये किलोने टोमॅटो घेऊन जात आहेत. त्यामुळे जादा मागणी आणि उत्पादन कमी असल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच चांगला भाव आला आहे. पण, हा दर कायम राहील का याविषयीही साशंकता आहे. कारण, ‘टोमॅटो पिकवायचा आम्ही, दर ठरवतो व्यापारी,’ अशी भावनाच शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.दरवर्षी पावसाळ्याच्या काळात भाजीपाल्याचे दर वाढतात. पण, मागील दोन वर्षाततरी टोमॅटो ६० रुपयांच्या पुढे गेला नव्हता. आता मात्र, टोमॅटोने उच्चांकी दर गाठला आहे. चांगला टोमॅटो घ्यायचा झाला तर किलोला १०० ते १२० रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नवीन उत्पादन बाजारात येत नाही तोपर्यंत दर वाढलेलाच राहणार आहे. पण, यामध्ये शेतकऱ्यांना किती फायदा हाही विषय आहे. 

कारण, तीन वर्षे टोमॅटो घेतला. पण, कधीही २० ते ३० रुपयांवर दर मिळालेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत. कधी पाऊस तर कधी ऊन यामुळे मालाचे नुकसान झाले. तर अनेकवेळा उत्पादन जादा असल्याने दर कमी मिळाला अशी स्थिती होती. आता दर मिळत असला तरी व्यापाऱ्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी असल्याचे शेतकरी सांगतात. माल चांगला नाही म्हणून दर पाडून मागतात. यात शेतकऱ्यांचाच तोटाच आहे.एक एकर टोमॅटोला दोन लाखांचा खर्च...एक एकर टोमॅटो पीक घ्यायचे झाले तर त्याला दोन लाख रुपये तरी खर्च येतो. यामध्ये लागण, खत, मुजरी, आैषधे, कागद आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी