शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

साताऱ्यात जीप कॅनॉलमध्ये कोसळून तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 09:49 IST

चालकाचा ताबा सुटून जीप कॅनॉलमध्ये कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगावाजवळील ही घटना आहे.

लोणंद (सातारा) : चालकाचा ताबा सुटून जीप कॅनॉलमध्ये कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगावाजवळील ही घटना आहे. जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. सृष्टी संतोष साळुंखे (वय 9 वर्ष), महेश जगन्नाथ बल्लाळ (वय 26 वर्ष) आणि दादा गोरख बल्लाळ (वय 4 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील वावरहिरे गावातून साळुंखे आणि बल्लाळ हे दोन कुटुंबीय रविवारी रात्री उशीरा जीप (क्र. MH 42 AQ 574) मधून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते. प्रवासादरम्यान,  जीप पाडेगावजवळ आलेली असताना चालकाचा ताबा सुटून ती कॅनॉलमध्ये कोसळली. यावेळी पाण्यात बुडून चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

आपघाताची माहिती मिळताच पाडेगावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जीपमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर