शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

‘मातोश्री’त बसून गप्पा मारणाऱ्यांनी मोदींवर टीका करू नये, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:52 IST

मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे कधी मातोश्रीपासून वरळीपर्यंत तरी गेले होते का? की कधी ते मंत्रालयात गेले? मातोश्रीत बसूनच ज्यांनी कारभार केला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नये,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.येथील कल्याणी मैदानावर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेल्यावर काहींनी मणिपूर सांभाळता येत नाही, ते अमेरिकेला गेलेत, अशी टीका केली होती. मात्र, मणिपूर सांभाळायला गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. मातोश्रीवर बसून गप्पा मारणाऱ्यांनी मणिपूरची काळजी करू नये. मोदींनी लस तयार केली, असे मी म्हणालो होतो. आणि मी त्याचे समर्थन करतोय. लसीचा कच्चा माल काही ठरावीक देशांमध्येच उपलब्ध होता. मात्र, मोदींच्या संबंधामुळे तो कच्चा माल भारताला मिळाला. त्यानंतरच शास्त्रज्ञांनी लस तयार केली. १४० कोटी लोकांना मोफत लस मोदींमुळेच मिळाली आहे.’

मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!अडचणीत असलेल्या साखर कारखानदारीला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे धोरण आखले आणि जे निर्णय घेतले, त्या धोरणांमुळेच आता साखर कारखाने आज जिवंत आहेत. साखर कारखानदारी, ऊस उत्पादक यामुळेच वाचली आहे. शेतकऱ्यांच्या विविध विकासासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातील सरकारही आता सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे