शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

सातारा: गुडघाभर पाण्यातूनच शेतकऱ्याने काढली बाजरीची कणसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:21 IST

पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल

तरडगाव : परतीच्या पावसाने राज्यात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात ओढ्या नाल्याला आलेल्या पुरात एकच जण वाहून गेल्याचीही घटना घडली. यासर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरात सोयाबीन व बाजरी पिकाचे नुकसान झाले असून बाजरी पिकाची काढणी करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच शिंदेमाळ परिसरातील एका शेतकऱ्याने तर पाऊस थांबत नसल्याने चक्क गुडघाभर पाण्यातच बाजरीची कणसे काढण्यास सुरुवात केल्याचे पहावयास मिळाले.        परिसरात बऱ्याच ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू केले गेले नसल्याने शेतकऱ्यामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी होवू नये यासाठी अशा बिकट अवस्थेत देखील शेतातून बाजरीची कणसे सुरक्षित ठिकाणी कशी पोहचविता येतील यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी