शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सातारा : दिखाऊच्या सिलिंडरमुळे प्रवाशांचा जीव आॅक्सिजनवर, महामंडळाच्या बसमध्ये अग्निसुरक्षा केवळ नावापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:03 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्यां एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अपघातसमयी तातडीची सुरक्षा म्हणून लांब पल्ल्याच्या बसमध्ये अग्निसुरक्षा यंत्र बसविण्यात आली आहेत; मात्र ती केवळ नावापुरतीच उरल्याचे दिसून येते. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

ठळक मुद्देदिखाऊच्या सिलिंडरमुळे प्रवाशांचा जीव आॅक्सिजनवरएसटी महामंडळाच्या बसमध्ये अग्निसुरक्षा केवळ नावापुरतीच लांब पल्ल्याच्या बसेसमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खंडाळा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्यां एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अपघातसमयी तातडीची सुरक्षा म्हणून लांब पल्ल्याच्या बसमध्ये अग्निसुरक्षा यंत्र बसविण्यात आली आहेत; मात्र ती केवळ नावापुरतीच उरल्याचे दिसून येते. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.लांबच्या प्रवासासाठी आणि वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवाशांचा ओढा एसटी बसकडे असतो. यामागे एसटी महामंडळाची सुरक्षित प्रवासाची हमी असते. शिवाय एखाद्या बसचा वाटेत काही बिघाड झाला तर लगेच दुसऱ्या बसची सोय केली जाते.

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी बसमध्ये विविध योजना केलेल्या असतात. लांब पल्ल्याच्या एसटी गाडीत अचानक आगीच्या दुर्घटना घडल्या तर त्यापासून बचाव व्हावा, यासाठी अग्निशमन यंत्र बसवलेले असते. मात्र, बहुतांशी गाडीतील ही यंत्रे रिफील केल्याचे दिसून येत नाही.

काही बसमध्ये केवळ रिकामेच सिलिंडर ठेवलेले आढळून येतात. त्यामुळे अशा बसमधून प्रवाशांची सुरक्षा बेभरोसी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हा केवळ दिखावा असू नये, अशी अपेक्षा प्रवाशांची असते .

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसरfireआग