शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

सातारा : किमान तापमान १८ पर्यंत पोहोचले, दिवसात चार अंशांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 17:35 IST

सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात एका दिवसातच चार अंशाने वाढ झाली असून, ते १८ अंशापर्यंत पोहोचले आहे. तर दुसरीकडे कमाल तापमान ३१ अंशाच्या दरम्यान असून, जिल्ह्यात थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. 

ठळक मुद्दे किमान तापमान १८ पर्यंत पोहोचले, दिवसात चार अंशांनी वाढ कमाल स्थिर; थंडीची तीव्रता कमी होऊ लागली

 

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात एका दिवसातच चार अंशाने वाढ झाली असून, ते १८ अंशापर्यंत पोहोचले आहे. तर दुसरीकडे कमाल तापमान ३१ अंशाच्या दरम्यान असून, जिल्ह्यात थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून थंडी जाणवत आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रथमच दोन वर्षांतील निचांकी तापमानाची नोंद झाली होती. तर या हिवाळा ऋतूत दोनवेळा किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. त्या तुलनेत कमाल तापमान ३० अंशाच्या आसपास स्थिर असल्याचे दिसून आले.

गेल्या चार दिवसांपासून किमान तापमान १२ ते १४ अंशाच्या दरम्यान होते. मात्र, आता त्यामध्ये वाढ झाली आहे. एका दिवसातच किमान तापमानात ४ अंशाची वाढ झाली आहे. दि. १४ रोजी १४.०८ तापमान होते तर गुरुवार, दि. १५ रोजी किमान तापमान १८.०३ अंशापर्यंत पोहोचले. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले.  तापमान    किमान    कमाल   अंशामध्ये दि.  ११      १४                   ३२ दि.  १२      १४.०५              ३० दि.  १३     १४.०१              ३१.०६ दि.  १४     १४.०८              ३२दि. १५      १८.०३               ...

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाPoliceपोलिस