शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:44 IST

पंचायत समितीमधील घटना; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

ठळक मुद्देया आगीत मंडपाच्या कापडाने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी धाव घेतली.

सातारा : येथील सातारा पंचायत समितीमधील गणपतीसाठी लावण्यात आलेल्या डेकोरेशनला शाॅर्टर्किटमुळे आग लागली. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

सातारा पंचायत समितीमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास या डेकोरेशनला अचानक  आग  लागली. या आगीत मंडपाच्या कापडाने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी धाव घेतली. हातात झुडपे घेऊन नागरिकांनी आगीच्या ज्वाळावर मारले. त्यामुळे आग विझली. मात्र, या आगीत डेकोरेशनचे साहित्य जळाले असून गणपतीच्या मूर्तीला या आगीची कोणतीही झळ बसली नाही. दरम्यान, पंचायत समितीच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली असून या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करायला हवी होती, असे मत आग विझवण्यासाठी आलेल्या फारूक पटणी यांनी व्यक्त केले.

पंचायत समितीची यंत्रणा कुठाय

पंचायत समितीमध्ये अग्नीशामक सीलेंडर आहे की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस`थित होत आहे. हा सिलेंडर असता तर नागरिकांना झाडांची झुडपे घेऊन आग विझविण्याची वेळ आली नसती. आता तरी या घटनेतून पंचायत समितीने बोध घ्यावा. तसेच या गणेश मंडपाशेजारी एक कर्मचारीही नेमावा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सवSatara areaसातारा परिसरfireआग