शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

ऊन्हामुळे रसवंती गृह फुलली

By admin | Updated: March 25, 2017 17:14 IST

तडाखा वाढला : ज्युस, ऊसाचा रस, थंड पेयांना मागणी

आॅनलाईन लोकमत

ओगलेवाडी, दि. २५ : मार्च महिन्यातच सुर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाक्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशात कानावर रसवंतीगृह व गुऱ्हाळावरील घुंगराचा आवाज पडला की, थंडगार ऊसाचा रस पिण्यासाठी प्रवाशी व नागरिकाची पावले आपोआप वळू लागले आहेत.

फेबु्रवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सुयार्ची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. सध्या तर मार्च महिन्यातच उष्णतेने तीस अंश सेल्सीअसचा टप्पा ओलांडला आहे. अशा या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.

उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शितपेयांना खूप मागणी असते.ं यामध्ये जास्तकरून ऊसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फे्र श आणि ताजेतवाणे करीत असतो. वषार्नुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.

या गुऱ्हाळघरांचे वैशिष्टे म्हणजे घुंगराचा मधूर आवाज. गुऱ्हाळाच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आणि आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देते. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता रस्त घेवूया, असे ठरवत रसवंतीगृहाकडे मोर्चा वळवतो.

विविध कंपन्यांचे शीतपेय हे शरीराला हानी पोहचविणारे असतात. त्यामुळे सध्या अनेक लोक या शितपेयांपासूर दूर राहत आहेत. तसेच या शीतपेयांतील घटकांपासून वजन वाढण्याचाही धोका असल्याने आरोग्याबाबत चोखवळ असलेली आजची तरूणाई या पेयांना नापसंती दर्शवत आहे. तर भारतीय लिंबू सरबत आणि ऊसाचा ताजा रसाला अधिक पसंती दाखवत आहेत. त्यामुळेच घुंगराच्या आवाजाकडे लहानथोर सर्वांचीच पावले आपोआपच वळताना दिसत आहेत.रस चांगला मात्र, बफार्चे काय?रसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बफार्बाबत अनेकांच्या मनात शंका असते. तसेच हा बर्फ फोडण्यासाठी वापरली जाणारी पिशवी आणि हा बर्फ साठवून ठेवण्याची पद्धत ही वेगळीच असते. गोणपटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. याबाबत मात्र, खात्री देता येत नाही.