शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

ऊन्हामुळे रसवंती गृह फुलली

By admin | Updated: March 25, 2017 17:14 IST

तडाखा वाढला : ज्युस, ऊसाचा रस, थंड पेयांना मागणी

आॅनलाईन लोकमत

ओगलेवाडी, दि. २५ : मार्च महिन्यातच सुर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाक्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशात कानावर रसवंतीगृह व गुऱ्हाळावरील घुंगराचा आवाज पडला की, थंडगार ऊसाचा रस पिण्यासाठी प्रवाशी व नागरिकाची पावले आपोआप वळू लागले आहेत.

फेबु्रवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सुयार्ची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. सध्या तर मार्च महिन्यातच उष्णतेने तीस अंश सेल्सीअसचा टप्पा ओलांडला आहे. अशा या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.

उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शितपेयांना खूप मागणी असते.ं यामध्ये जास्तकरून ऊसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फे्र श आणि ताजेतवाणे करीत असतो. वषार्नुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.

या गुऱ्हाळघरांचे वैशिष्टे म्हणजे घुंगराचा मधूर आवाज. गुऱ्हाळाच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आणि आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देते. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता रस्त घेवूया, असे ठरवत रसवंतीगृहाकडे मोर्चा वळवतो.

विविध कंपन्यांचे शीतपेय हे शरीराला हानी पोहचविणारे असतात. त्यामुळे सध्या अनेक लोक या शितपेयांपासूर दूर राहत आहेत. तसेच या शीतपेयांतील घटकांपासून वजन वाढण्याचाही धोका असल्याने आरोग्याबाबत चोखवळ असलेली आजची तरूणाई या पेयांना नापसंती दर्शवत आहे. तर भारतीय लिंबू सरबत आणि ऊसाचा ताजा रसाला अधिक पसंती दाखवत आहेत. त्यामुळेच घुंगराच्या आवाजाकडे लहानथोर सर्वांचीच पावले आपोआपच वळताना दिसत आहेत.रस चांगला मात्र, बफार्चे काय?रसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बफार्बाबत अनेकांच्या मनात शंका असते. तसेच हा बर्फ फोडण्यासाठी वापरली जाणारी पिशवी आणि हा बर्फ साठवून ठेवण्याची पद्धत ही वेगळीच असते. गोणपटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. याबाबत मात्र, खात्री देता येत नाही.