आपला मोबाइल चोरी गेल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे काहीजण मोबाइलच्या किमतीवर तक्रार द्यायची की नाही हे ठरवतात. मात्र, तक्रार न दिल्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. ...
कऱ्हाड शहरातील ‘हार्ट ऑफ सिटी’ असलेल्या या चौकाचे विद्रुपीकरण होत आहे. विक्रेत्यांचा येथे गराडा पडलाय. अतिक्रमण करणाऱ्यांनी तर चौक पूर्णपणे ओंगळवाणा केलाय. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, हे दुर्दैव. ...
महाबळेश्वर : कारवी वनस्पतीच्या अनेक प्रजाती पश्चिमघाटाच्या डोंगररांगात आढळून येतात. कारवीच्या सर्व प्रजाती या प्रदेशनिष्ट आणि अनोख्या सौंदर्याने जगभरात ... ...
दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकवपुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्या नंतर राष्ट्रवादी क ...