सध्या सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केल्याने येथील वसाहतीत पाणीटंचाई भासू लागली आहे. नवीन चाळीतील घरे मिळेपर्यंत आमच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती ...
त्यावेळी इमारतीचे बांधकाम बेकायदा आहे, हे लक्षात आले. त्या अनुषंगाने दि. ११ जून २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. ...