हा निर्णय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी विशेष अनुमती याचिकेमुळे उद्भवलेल्या सिव्हील अपिल ९०८/१३मध्ये दि. ३० जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे. ...
हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले. ...