ग्रामस्वच्छता स्पर्धा, डान्सबार बंदीचा निर्णय आणि नंतर तंटामुक्ती स्पर्धा यामुळं त्यांची क्रेझ निर्माण झाली. तब्बल २५ वर्षे विधानसभेत असणाऱ्या आबांची क्रेझ अखेरपर्यंत होती. ...
ही दुर्दैवी कहाणी आहे, सांगली जिल्ह्यातील कंथे गावच्या अप्पासाहेब इरमल याची! वडील शेतमजूर, हातावरचे पोट... सैनिक झाल्यानंतर अठराविश्व दारिद्र्य दूर होईल व देशसेवेचे स्वप्न पूर्ण होईल ...