किशोर रामचंद्र गायकवाड (वय २८) याचे रेडिएशन पॉवरच्या पैशाच्या कारणावरून हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे झालेले अपहरण व खुनाचा स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांनी उलगडा केला आहे ...
पाटण/कोयनानगर : ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेम प्रकरणातून युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला. पाटण तालुक्यातील येराड-खंडूंचीवाडी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय निनू जाधव (वय २१, रा. बिबी, ता. पाटण) असे खून झालेल्या युवक ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदुताचा पुतळा हटवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लोकभावनेचा आदर करत होता त्याच जागेवर पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी संदीप पाटील यांच्यासह समस्त सातारकरांच्या वतीने १८ क ...
सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : केवळ पाचगणीत दृष्टीस पडणाºया मंगोलिया तील स्थलांतरित स्टेपी गरुडांची संख्या यंदा झपाट्यानं कमी झाली आहे. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या पाचगणी पालिकेने कचरा डेपोचे सपाटीकरण केले. स्वच्छतेच्या दृष्टीने ही ब ...
लोकभावनेचा आदर राखून शांतिदुताचा पुतळा आहे त्याच जागेवर पोलीस मुख्यालयासमोर बसविण्याचा प्रारंभ बुधवारपासून करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते १८ शांतिदूत आकाशात सोडण्यात आले. यावेळी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस ...
प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांक ...
महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला ज ...
वाई-पाचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटात विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सोमवारी लागलेल्या वणव्यात घाटातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या वणव्यामुुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून ...