ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलताचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात केला त्याच्यावर विश्वास का ठेवावा? असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं. ...
सातारा येथून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असून यात विक्रमी संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने देण्यात आली. ...