सातारा : ‘ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिला क्रमांक सातारा जिल्ह्याने पटकाविल्यानंतर आता दिवाळीपूर्वी दहा हजार कुटुंबांना हक्काचं घर देण्याचे मिशन हाती घेतले आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्र ...
सातारा : अलीकडच्या काळात गरजेपेक्षा अनेकजण प्रतिष्ठा म्हणूनही शस्त्र बाळगत आहेत. त्यामुळेच प्रशासनाकडे शस्त्र परवान्याच्या अर्जांचा पाऊस पडत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने नवीन शस्त्र परवाना देताना कठोर धोरण अवलंबले आहे. पोलिसांच्या अहवालानंतर जिल्हाध ...
गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे. ...
सातारा : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८ स्पर्धेत राज्यातील सातारा जिल्ह्याने बाजी मारत देशात प्रथम क्रमांक पटकाविला. गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.रा ...
सातारा : शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली असून, प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंचा वापर करणाºयांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील सहा ...
भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. सध्या महात्मा गांधीजी यांच्या विचारांची व त्यांची भाजप सरकारला ...
सातारा: गोंदिया येथे २१ व्या महाराष्ट्र स्टेट मास्टर अॅक्वास्टिक चॅम्पियनशीप जलतरण स्पर्धेत साताºयाच्या खेळाडूंनी यश मिळविले असून, सात खेळाडूंची हैद्राबाद येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतील ५१० स्पर्धका ...
उंब्रज : मिरवणुका अनेक निघतात. मात्र, उंब्रजकरांनी रविवारी रात्री पाहिली ती मिरवणूक काही वेगळीच होती. ही मिरवणूक म्हणजे एक सन्मान होता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शौर्याचा. हा सत्कार होता घरादाराचा त्याग करून देशासाठी दिलेल्या योगदानाचा. हा सन्मान ...