‘कोरेगाव-भीमा’ तर आता नुकतीच झालेली औरंगाबाद येथील दंगल ही पूर्वनियोजित असून, राज्यातील भाजप-सेनेचे सरकारच दंगली घडवून राज्यात अराजकता माजवण्याचे काम करीत आहे, ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : प्रत्येक वाहनाला ‘आरटीओ’चा नोंदणी क्रमांक असतोच; पण सध्या विनानंबरची शेकडो वाहने रस्त्यावरून धावतायत. संबंधित वाहनांवर ‘प्लेट’ लटकलेली असते. त्यावर पुसटसा नंबरही दिसत असतो. मात्र, तो नंबर नेमका किती, हे कोणीच ...
कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषां ...
सातारा : दुचाकी धडकल्याच्या रागातून येथील पोवई नाक्यावर तरुणांनी हातात गुप्ती घेऊन धिंगाणा घातला. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही अटक केली. या घटनेमुळे पोवई नाका परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी दुपारी बारा ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या बदेवाडी हद्दीत रविवारी सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाला ...
सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना ती ...
सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे मा ...