प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बाई उद्या शाळेत येणार नाहीत म्हटलं की ही मुलं हिरमुसतात... बार्इंनी फुकट काही द्यायचं नाही म्हटलं की घरातल्यांकडूनही पैसे घेतात... घर आणि शाळेत फारसा फरक न करता ही मुलं तशीच राहतात, या मुलांविषयी ऐकतान ...
फलटण : फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला सचिन चव्हाण या अट्टल गुन्हेगारास रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून झिरपवाडीच्या ...
सातारा : विरगळ हे प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत असणाऱ्या भौतिक साधनांमध्ये अतिशय महत्त्वाचे साधन असून, हा इतिहासाचा अस्सल पुरावा आहे. हा इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी किकली, ता. वाई ग्रामस्थ व पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे. गाव व परिसरात ...
सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय संघर्ष अगदी टोकाला गेल्याचे सर्वश्रूत आहे. रविवारी दुपारी हे दोन्ही नेते अचानक शासकीय विश्रामगृहावर आल्याने पोलिसांची अक्षरश: भंबेरी उडाली. दोघेही समोरास ...
वाघनख्यांची तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या नख्यांसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक दिवस संततधार पाऊस झाल्याने प्रमुख धरणात सद्य:स्थितीत ९६ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा आहे. तर कोयनेसह महाबळेश्वर आणि नवजा येथे पाच हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ...
स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी द ...
रहिमतपूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर धावून गेले आहेत. कन्नूर या गावात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे १०७ सदस्य गाळ काढणे व साफसफाईचे काम करताना घाम गाळत आहेत.संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद ...
मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आ ...
पाटण : तालुक्याच्या मोरणा पठारावर असलेल्या आटोली गावच्या भाकरमळी वस्तीत शुक्रवारी सकाळीच गवारेड्यांचा कळप प्रवेश करण्याच्या तयारीत होता. वेळीच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कळपाला हुसकावून लावले. या घटनेने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झा ...