गणपतीची सजावट करत असताना शॉक लागून मयूर सुरेश बैलकर (वय २२, रा. चारदरे-वाटंबे ता. जावळी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने वाटंबे गावासह जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आह ...
मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो मा ...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी उत्साही वातावरणात गणरायांचे आगमन झाले. परंतु दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील २३ गावांनी एक गाव, एक गणपतीची परंपरा जपली आहे. त्यामुळे या गावांचे कौतुक होत आहे. ...
घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती.. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, या काव्यपंक्तीप्रमाणे सुगरण चिमणींची घरटी तयार आहेत, त्यात प्रेम जिव्हाळा ठासून भरला आहे. सुगरण हा पक्षी आपल्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत. ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाभर भिरकीट सुरू केली आहे. राष्ट्रवादीतल्या नाराज मंडळींची मोट बांधून जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ ...
ढोल-ताशांचा गजर... मोरया.. मोरयाचा जयघोष करत साताऱ्यात गुरुवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. गावोगावी मिरवणुका काढण्यात आल्या असून, त्यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळ ...
महाबळेश्वर आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नसल्याने महाबळेश्वरसारख्या दुर्गम व डोंगराळ विभागातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या प्रमुख व मोठ्या धरणांतून नदीपात्रात होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर सध्या उरमोडी आणि धोम या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पूर्व भागात पावसाने कायम पाठ फिरविली आहे. ...