महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी ...
वालूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पडली आहे. या शाळेची इमारत नक्की कोणाची, जिल्हा परिषद की ग्रामपंचायत मालकीची, या कारणावरून तू तू-मैं मैं सुरू ...
वाहतूक नियमाचा भंग केला की यापूर्वी चालकांना फक्त ‘पावती’ फाडावी लागायची. दंड भरला की चालक पुन्हा सुसाट सुटायचे; पण आता केवळ दंड भरून पोलिसांचा ससेमिरा सुटणार नाही. ठराविक पाच ...
बक्षीसपत्राची नोंद करून सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना गोडवाडी (उंब्रज) ता. कऱ्हाड येथील तलाठी राजेंद्र निवास मोहिते (वय ४८, मूळ रा. मनव, ता. कऱ्हाड , सध्या रा. कार्वे नाका, कऱ्हाड ) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ...
जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधावलेवाडी, ता. खटाव येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर बंदुकीतून गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान केल्याप्रकरणी विचारणा करायला गेलेल्या मच्छीमार महिलांना दमदाटी करण्यात आली. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दमदाटी करणाऱ्यांकडून पोलीसां ...
वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षातील बहुतांश महिने वणवण भटकंती करीत फिराव लागतं. आम्हालाबी वाटतं पोरांनी शिकावं, सरकारी नोकरी करावी; परंतु गरिबीचा शाप घेऊन जन्माला आलेल्या ...